water pune

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट?

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासासाठी नदीवर १० बंधाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे.

Apr 9, 2012, 08:26 PM IST