अधिक खबरदारी

कोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची गरज; WHOचा भारताला इशारा

जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत भारताने खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे. 

Jul 30, 2020, 02:20 PM IST