औरंगाबाद अतिरेकी एन्कांऊटर

दहशतवाद्यांचे काय आहे औरंगाबाद कनेक्शन??

औरंगाबादमध्ये एटीएसनं अहमदाबाद बॉम्बस्फोटातील वॉन्टेड अतिरेक्याचा खात्मा केला आहे. तर दोघांना जिवंत पकडून मोठं यश मिळवलं आहे. हे अतिरेकी औरंगाबादमध्ये कशासाठी आणि कुणाकडे आश्रयाला होते हे प्रश्न मात्र निर्माण झाले आहेत.

Mar 27, 2012, 08:39 AM IST