कुमारीमाता

एकट्या यवतमाळमध्ये ३००हून अधिक<B> <font color=red> कुमारी माता</font></b>

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये महिला-मुलींवर होणारे बलात्कार आणि अत्याचाराने सरकार हादरते... मग यवतमाळच्या दूर्गम भागातील वासनेच्या शिकार झालेल्या ३०० हून अधिक आदिवासी तरुणींबाबत कुणीच का बोलत नाही?

Dec 26, 2013, 09:17 PM IST