गंगाधर गाडगीळ पुरस्कार

मकरंद साठें यांना गंगाधर गाडगीळ पुरस्कार

नेहमीच्या वाटेऐवजी काहीतरी वेगळे सांगण्याची ऊर्जा लेखकात निर्माण झाली की ते सांगणं लेखकाला भाग असतं. ते लोकांसाठीच असतं. त्यामुळे साहित्य हे कधीही स्वांत सुखाय असू शकत नाही, ज्येष्ठ लेखक मकरंद साठे म्हणाले.

Nov 18, 2011, 01:05 PM IST