जलधारा

चंद्रपुरातही बरसल्या जलधारा

चंद्रपुरातही बरसल्या जलधारा

Jun 28, 2016, 08:11 PM IST

मुंबईकरांना घामांच्या धारांपासून मुक्ती कधी मिळणार?

मुंबईतील तापमानात मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकर संध्याकाळी देखिल घामांच्या धारांनी न्हावून निघतात. मुंबईचं किमान तापमान ३० अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे संध्याकाळीही तापमानात फारसा बदल होत नसल्याने मुंबईकर उकाळ्याने हैराण आहेत.

May 31, 2015, 05:18 PM IST