जितेंद्रधांडे

वडीलांनी केली बायको आणि दोन चिमुकल्यांची हत्या

औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एक धक्कादायक घटना घडलीय. वडिलांनीच आपल्या दोन मुलींचा आणि बायकोचा गळा आवळून खून केलाय. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडलाय.

Mar 25, 2014, 02:20 PM IST