झी २४ तास कार्यालय

ग्रामीण महाराष्ट्राकडेही माझे लक्ष

राज ठाकरे

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे.

Dec 23, 2011, 03:45 PM IST