तांत्रिक चुका

राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून तांत्रिक चुका झाल्यामुळं मुंबईतील तीन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा चार मतदानकेंद्रावर रविवारी शांततेत फेरमतदान झालं. राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय.

Apr 28, 2014, 08:42 AM IST