तात्या

तात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?

सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.

May 14, 2016, 10:48 AM IST

सैराटमधील मोठ्या तात्यांबद्दल जाणून घ्या या गोष्टी...

सैराटमध्ये मुख्य भूमिका करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रंगवलीये. 

May 12, 2016, 02:43 PM IST