दोन मुलांचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचा मृत्यू

मोरगाव अर्जुनी तालुक्यातील ईटीयाडोह धरणावर हे दोघे फिरायला गेले होते. 

Jan 27, 2018, 12:34 AM IST

मुंबईत पाईपलाईन फुटून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

वांद्रे टर्मिनस लगत पाण्याची पाईपलाईन फुटल्याने बाजूच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. पाण्याचा वेग जोरात होता. त्यामुळे येथे पूरपरिस्थिती प्रमाणे पाणी झोपड्यांत शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, या पाण्याने दोन चिमुकल्यांचा बळी घेतलाय.

Jul 7, 2017, 01:09 PM IST

चुकीच्या बांधकामामुळेच दोन मुलांचा मृत्यू, बिल्डर खोब्रागडेला अटक

 उच्च दाबाच्या वायरचा शॉक लागून नागपुरात आठवडा भरात ३ लहान मुलांचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात झालेल्या पियुष आणि प्रत्युष या दोन जुळ्या भावांच्या मृत्यू प्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक झाली. 

Jun 23, 2017, 12:02 AM IST