रेनशॉ

बाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर विकेट...

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे.  कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला.... 

Mar 20, 2017, 11:11 PM IST

लाईव्ह मॅचदरम्यान पोटात झाली गडबड आणि सोडावे लागले मैदान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झालीये. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात अजबच घटना घडली. 

Feb 24, 2017, 06:30 PM IST