विजेचे संकट

राज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट

 राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली. 

Jul 1, 2014, 12:35 PM IST