शंकराचार्य

'नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल'

नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल अशी टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे. 

Nov 19, 2016, 08:05 PM IST

VIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?

शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं. 

Apr 13, 2016, 04:12 PM IST

'शनीप्रवेशामुळे वाढणार महिलांवरील बलात्काराच्या घटना

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शनी शिंगणापूरातील महिलांच्या मंदिर प्रवेशावर मोठा आक्षेप व्यक्त केलाय. इतकंच नाही, तर अशा प्रवेशामुळे महिलांवरच्या बलात्कारासारख्या घटनांत वाढ होणार असल्याची भविष्यवाणीही शंकराचार्यांनी करून टाकलीय. 

Apr 13, 2016, 02:05 PM IST

'हनिमून कपल्स'मुळेच केदारनाथमध्ये जलप्रलय

द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकलेत. 

Apr 13, 2016, 01:45 PM IST

शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज

शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज

Apr 11, 2016, 05:36 PM IST

साईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य

द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2016, 03:35 PM IST

मुख्यमंत्र्यांनी कुशावर्ताला अपवित्र केलं - शंकराचार्य

गंगा - गोदावरीच्या पवित्र पाण्यात मानससरोवारचे पाणी मिसळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त अपवित्र केलंय, असं म्हणणं आहे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं... एव्हढचं नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या या कर्तुत्वामुळे ते हिंदू आहेत की नाही असा सवालही त्यांना पडलाय. 

Oct 1, 2015, 05:25 PM IST

सर्व सनातनी हत्यारे नाहीत - शंकराचार्य

सर्व सनातनी हत्यारे नाहीत - शंकराचार्य

Sep 23, 2015, 10:55 AM IST

कोर्टाच्या आदेशाचा अवमान नको - शंकराचार्य

कोर्टाच्या आदेशाचा अवमान नको - शंकराचार्य 

Jul 23, 2015, 09:40 PM IST

'ताजमहल'च्या खाली आहे शिवमंदिर - शंकराचार्य

जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहलाबाबत भारतात एक वाद निर्माण झाला आहे. ताजमहलाला भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. त्या ताजमहलला धार्मिक दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे. 

Apr 10, 2015, 05:16 PM IST