सीमा प्रश्न

Maha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन

Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे. 

Dec 10, 2022, 10:02 AM IST

Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत

Karnataka Chief Minister Basavaraj Bommai :  महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.

Dec 10, 2022, 08:24 AM IST

India-China Clash : भारत- चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत नेमकं काय ठरलं?

जाणून घ्या या उच्चस्तरिय चर्चेचा तपशील

Jun 17, 2020, 06:10 PM IST

India-China Clash : गलवान खोरं चीनचंच, चीन पुन्हा बरळलं

तुम्ही सैनिकांना ताब्यात ठेवा...... 

 

Jun 17, 2020, 03:02 PM IST

India-China Clash : चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार

चीन आणि भारतामध्ये ही झडप ज्या ठिकाणी झाली त्या भागांमध्ये.... 

Jun 17, 2020, 02:13 PM IST

चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं..... 

May 21, 2020, 08:34 PM IST

अधुरी एक कहाणी... पती भारतात तर पत्नी बांग्लादेशमध्ये

भारत बांग्लादेश या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नांवर बरेच वर्षे वाद चालू होता.  ६८ वर्षानंतर जागेच्या अदलाबदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्री लागू झाला. 

Aug 1, 2015, 06:01 PM IST

पंतप्रधान मोदी यांचे ढाक्यात जोरदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे ढाक्क्यात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान शेख हसिना यांनी मोदी यांचे स्वागत केले. या दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.

Jun 6, 2015, 10:22 AM IST

सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...

पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष

राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.

Dec 21, 2011, 11:53 AM IST

ज्ञान नव्हे अज्ञान पीठ

बेळगाव इथे सीमाप्रश्न या संवेदनशील विषयाबाबत मतप्रदर्शन करताना त्यांनी मराठी माणसं फक्त भांडणं आणि दंगा करणारी असतात, असे अकलेचे तारे डॉ.चंद्रशेखर कंबार तोडलेत. हे कमी की काय म्हणून मराठी माध्यमातून शिकायचं असेल तर महाराष्ट्रात जा असंही पांडित्य त्यांच्या मुखावाटे बाहेर पडलं.

Nov 22, 2011, 12:14 PM IST