Aparna Deshpande

Aparna Deshpande

फिल्म रिव्ह्यू: 'गब्बर इज बॅक'मध्ये दमदार अक्षयचा जानदार 'अंदाज'

फिल्म रिव्ह्यू: 'गब्बर इज बॅक'मध्ये दमदार अक्षयचा जानदार 'अंदाज'

मुंबई: स्पेशल २६, हॉलिडे आणि बेबी सारखे दमदार सिनेमे दिल्यानंतर 'गब्बर इस बॅक' हा सिनेमा कसा असेल, याची उत्सूकता तुम्हाला असेलच. गब्बर हा सिनेमा तामिळ सिनेमा रामणाचा रीमेक आहे.

मी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले

मी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय. 

‘सर’ तुम्ही असे का गेलात!

‘सर’ तुम्ही असे का गेलात!

अपर्णा देशपांडे (प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई) : आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. पण तो फोन आज अतिशय दु:खाची बातमी सांगण्यासाठी होता. ज्यांनी आमचं आयुष्य घडवलं...

एचएमटी घड्याळची टिक टिक होणार बंद!

एचएमटी घड्याळची टिक टिक होणार बंद!

नवी दिल्ली: एकीकडे जगभर अॅपल वॉचची चर्चा सुरु असतांना दुसरीकडे एचएमटी ही एकेकाळची आघाडीची घडयाळ कंपनी बंद पडतेय. 

मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

मुंबई: सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीतच म्हणते की, आता लेडी सिंघमची इच्छा आणि दुसऱ्याच शुक्रवारी मोठ्या पडद्यावर राणी मुखर्जी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याल

सॅमसंगचा 'नोट-4'  3 सप्टेंबरला होणार लॉन्च

सॅमसंगचा 'नोट-4' 3 सप्टेंबरला होणार लॉन्च

मुंबई: सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय.

व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

मुंबई: हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय. 

फिल्म रिव्ह्यू:  'हेट स्टोरी 2' – बोल्ड परफॉर्मन्स, उथळ पटकथा

फिल्म रिव्ह्यू: 'हेट स्टोरी 2' – बोल्ड परफॉर्मन्स, उथळ पटकथा

मुंबई: एक नेता आहे... नाव मंदार... मुंबईवर त्याचं राज्य. त्याची पत्नी, मुलं आहेत... समर्थक आणि गुंडंही आहेत आणि आहे एक रखेल... तिचं नाव सोनिका...

ब्लॉग: कुटुंब

ब्लॉग: कुटुंब

केवळ दर दोन दिवसांनी एक लेख लिहून काढणं हा उद्देश नसून प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातील विचारांना जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे.