भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर फनी कमेंट्स

भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ५ धावांनी हरवले. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड टीमला १३९ धावा करता आल्या. इंग्लंडचे फलंदाज शेवटच्या षटकांत ८ धावा करु न शकल्याने भारताने हा सामना जिंकला. सोशल मीडियावरही या विजयाबाबत फनी कमेंट्स करण्यात आल्यात.

Updated: Jan 30, 2017, 11:44 AM IST
भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर फनी कमेंट्स title=

नागपूर : भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ५ धावांनी हरवले. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड टीमला १३९ धावा करता आल्या. इंग्लंडचे फलंदाज शेवटच्या षटकांत ८ धावा करु न शकल्याने भारताने हा सामना जिंकला. सोशल मीडियावरही या विजयाबाबत फनी कमेंट्स करण्यात आल्यात.