बांगलादेशविरुद्ध खेळाच्याआधी शिखर धवनने केलं अस वक्तव्यं

श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यानंतर टम इंडिया आता बांग्लादेशशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 8, 2018, 03:28 PM IST
बांगलादेशविरुद्ध खेळाच्याआधी शिखर धवनने केलं अस वक्तव्यं title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यानंतर टम इंडिया आता बांग्लादेशशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.

यानंतर भारतीय खेळाडू शिखर धवनने सकारात्मक वक्तव्य केलयं. पहिल्या सामन्यात हार पत्करल्यानंतर बांगलादेशविरुद्ध आम्ही नव्या दमाने उतरू असे शिखर धवन याने सांगितले.

सकारात्मक खेळ करु 

 आम्ही फक्त एकच मॅच हरलोय..ही एवढी मोठी बाब नाहीए. आम्ही यातून शिकू आणि सकारात्मक खेळ करु. धवनच हे वक्तव्य दिलासा देणार आहे. 

दबावात नाही  

 धवन हा तरुणांनी भरलेल्या टीमचा उप कप्तान आहे. सिनियर प्लेयर जर एका हारमुळे दबावात आले तर टीम संभाळणार कोण ?