दोघांचा मृत्यू

साप महिलेला चावला आणि महिलाही सापाला चावली, दोघांचा मृत्यू

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक महिलेला साप चावला आणि त्यानंतर त्या महिलेनेही सापचा चावा घेतला यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने चावल्यानंतर गावकऱ्यांनी महिलेला सांगितलं की तिनेही सापाला चावावं. त्यानंतर महिलेने तेच केलं त्यानंतर मात्र महिलेचा मृत्यू झाला.

Jul 10, 2017, 12:41 PM IST

राज्यात उष्माघाताचे दोन बळी

 उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय. 

Mar 30, 2017, 07:12 PM IST

उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा, दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यातल्या पांगरमल गावात उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा झाल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही विषबाधा बनावट दारुचे वाटप केल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 14, 2017, 08:00 AM IST

कल्याणमध्ये उंदराच्या औषधामुळे दोन जणांचा करुण अंत

उंदराच्या औषधामुळे एकाच कुटुंबातील दोनजणांचा करुण अंत झाला. तर महिलेची प्रकृती चिंताजणक आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली.

Jul 8, 2016, 05:19 PM IST

संगमेश्वर येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

संगमेश्वर येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

May 15, 2016, 09:54 PM IST

नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

Jul 24, 2015, 02:59 PM IST

नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

पामबीच मार्गावर पावसामुळं अपघात झालाय. रात्री दोन अपघातांमध्ये चार ठार झालेत. एपीएमसीजवळ कार आणि बाईकमध्ये धडक होऊन दोन जण ठार झाले. तर पामबीच रोडवर कार डिव्हायडरवर धडकल्यानं दोघांचा जीव गेला. 

Jul 24, 2015, 10:27 AM IST

नागपुरात उष्णतेचा कहर, दोघांचा मृत्यू

नागपुरात उष्णतेचा कहर सुरू आहे. नागपुरात पा-याने ४६अंशांचा टप्पा ओलांडलाय. बुधवारी नागपूरत ४६.१० अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नागपुरात २४ तासात उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती आहे.

May 28, 2015, 11:13 AM IST