मुंबई । दक्षिण कोकणात मान्सून दाखल, राज्यात दोन दिवसात सक्रीय होणार
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात दोन दिवसात सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता
राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
'हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान'
प्रगत विज्ञान असताना चुकीची माहिती प्रसारित करत असल्याचा आरोप
मुंबई : मान्सून आलाच नसताना जाहीर केलाच कसा? व्यापारी साखळीचा आरोप
मुंबई : मान्सून आलाच नसताना जाहीर केलाच कसा? व्यापारी साखळीचा आरोप
यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार
दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
Cyclone Fani : 'फॅनी'च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द
जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम
राज्यात थंडी वाढणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता
थंडीची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
या ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहिल - हवामान विभाग
मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत दिवसा अंधाराचे साम्राज्य, अनेक विमाने रद्द
दिल्ली एनसीआरमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास हवामान अचानक बदल झालेला पाहायला मिळाला. खराब हवामानामुळे दिल्लीकडे येणाऱ्या १८ विमानांचे मार्ग बदलण्यात आले.
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग
पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चौदा राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा
मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे.
Good News : मान्सून अंदमानात दाखल
यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. कारण मान्सून अंदमानात दाखल झालाय.
जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भातही १-२ ठिकाणी या दोन दिवसांत अतिउष्ण लाटेचा इशारा दिला गेलाय. येथील तापमान ४७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
मुंबई | राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
मुंबई | येत्या दोन दिवसांत तुरळक पावसाची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय
उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय. काल रात्री राजधानी दिल्लीत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. पारा 4.2 अंशांवर घसरलाय.