have

"पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही"

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकऱयांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

May 18, 2015, 04:27 PM IST

धक्कादायक, लाच न देऊ शकल्याने बाळाला दिला फुटपाथवर जन्म

सरकारी रूग्णालयात मागितलेली लाच देऊ न शकल्याने, एका महिलेला फुटपाथवरच मुलाला जन्म द्यावा लागला आहे. मात्र जन्मानंतर योग्य निगा राखली न गेल्याने नवजात बालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय..

Jan 21, 2015, 12:06 AM IST

भयानक: लढाईत केवळ 20 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा भारताकडे

पाकिस्तान पुन्हा पलटला, सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे.  अशातच सगऴ्यात धक्कादायक आणि चिंता व्यक्त करणारी बातमी म्हणजे जर युध्दाची  परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सैन्याकडे फक्त २० दिवस पुरेल इतकाच दारू गोळा शिल्लक आहे.

Aug 25, 2014, 08:38 PM IST