स्टुअर्ट ब्रॉडने मी दिलेली जर्सी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली; 19 वर्षांनी युवराज सिंगचा खुलासा, 'त्याचे वडील म्हणाले, तुझ्यामुळे...'
Yuvraj Singh on Stuart Broad throwing Jersey In The Dustbin: युवराज सिंगने 2007 टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.
'त्याला आता थांबवू नका,' MI विरोधातील तुफानी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीच्या नावे BCCI ला संदेश, 'बुमराहपण विचार करतोय'
Message to BCCI over Vaibhav Sooryanvanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मुंबईविरोधातील सामन्यात आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाला हा मोठा 'आजार'; आर अश्विनचं मोठं विधान; म्हणतोय 'हे फार भयानक'
R Ashwin on Indina Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने सध्याच्या काळातील क्रिकेटसंदर्भातील काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे.
T20 वर्ल्डकप जिंकताच विराट आणि रोहितसंदर्भात मोठ्या निर्णयाची तयारी; BCCI चं ठरलं, चर्चा अंतिम टप्प्यात
BCCI ODI 2027 World Cup: भारताने मागील काही वर्षात दोन टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली आहे. मात्र हा भारतीय संघ 2011 पासून एकदिवसीय वर्ल्डकप जिंकू शकलेला नाही.
'भारताकडे तीन संघ आहेत,' टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर माजी प्रशिक्षकाने उघड केली सत्यस्थिती
Gary Kirsten on Indian Team: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर जगभरातून कौतुक होत असताना गॅरी कर्स्टन यांनीही भारतीय संघाची यंत्रणा पाहून मोठा दावा केला आहे.
T20 World Cup: हार्दिक पांड्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल! सेलिब्रेशनदरम्यान केलेलं 'ते' कृत्य भोवणार?
Complaint against Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मैदानात एकच जल्लोष केला. मात्र यावेळी हार्दिक पांड्याने केलेलं सेलिब्रेशन चर्चेत असून, त्यावरुन टीकाही होत आहे.
Explainer: सूर्यकुमार किंवा गंभीर नव्हे तर 'हा' खरा भारताच्या विजयाचा शिल्पकार; तीन निर्णयांनी बदललं सगळं गणित
How Bold Decision help India Win T20 World Cup: भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्टनुसार, अजित आगरकरांनी गौतम गंभीरच्या प्रत्येक गोष्टीला होकार देण्यास नकार दिला होता.
T20 WC विजेत्या संघातील भारतीय खेळाडूचा ट्रेनने प्रवास, थर्ड AC मध्ये वरच्या बर्थवर झोपला, कोणीही ओळखलं नाही, अखेर बोलावले पोलीस
Shivam Dube Travels in Express to reach Mumbai: अहमदाबादमधील अंतिम सामन्यानंतर काही तासांतच शिवम दुबेने त्याची पत्नी आणि एका मित्रासह अहमदाबाद-मुंबई 'सयाजी एक्सप्रेस'ने प्रवास केला. त्याला घरी असणाऱ्या आपल्या चार वर्षांचा मुलगा अयान आणि दोन वर्षांची मुलगी मेहविश यांच्यासोबत राहायचं असल्याने तो लगेच निघाला होता.
'तेवढी लायकीही नाही', लाज वाटली पाहिजे म्हणणाऱ्या किर्ती आझाद यांना गौतम गंभीरचं सडेतोड उत्तर, 'त्या खेळाडूंचा विचार करा'
Gautam Gambhir on Kirti Azad: टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिरात गेल्याबद्दल माजी क्रिकेटर आणि खासदार किर्ती आझाद यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने उत्तर दिलं आहे.
'भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील विजय 1983, 2011 च्या आसपासही नाही'; संजय मांजरेकरांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Manjrekar on T20 World Cup Win: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी भारताच्या टी-20 वर्ल्डकपमधील विजयाची तुलना 1983 आणि 2011 मधील विजयाशी होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सूर्यकुमार यादवला हटवल्यानंतर कोण होणार भारताचा नवा कर्णधार? दिग्गज खेळाडूने सांगितलं नाव
Sanju Samson Might Lead India: सूर्यकुमार यादव टी-20 वर्ल्डकप जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. सूर्यकुमार सध्या 35 वर्षांचा असून, पुढील टी-20 वर्ल्डकपला 37 वर्षांचा होईल. अशा स्थितीत त्याला कर्णधारपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे', मंदिरात गेल्याने संतापलेल्या किर्ती आझाद यांना हरभजन सिंगने सुनावलं, 'ही त्यांची श्रद्धा'
Harbhajan Singh Reply to Kirti Azad: भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेच्या संघाचे खेळाडू किर्ती आझाद यांनी टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी मंदिरात नेण्यावरुन टीका केल्यानंतर हरभजन सिंगने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
विश्वविजेत्या भारतीय संघास 131 कोटींचं बक्षीस
131 crore reward for Indian cricket team from bcci
T-20 World Cup च्या विजयाचे श्रेय दिलं जाणारे राघवेंद्र द्विवेदी आहेत तरी कोण?
Raghvendra Dwivedi: टी-20 विश्वचषकातील भारताच्या विजयामागे राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघु नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे मोठे योगदान आहे. अशा चर्चा समोर येत आहेत. पण हे व्यक्तीमत्त्व नेमके कोण आहे ते सदर फोटो गॅलरीतून जाणून घ्या.
BCCI ने विश्वविजेत्या भारतीय संघाला केलं करोडपती, आपलाच रेकॉर्ड मोडला, तब्बल इतक्या रकमेची घोषणा
BCCI Announce Big Reward For T20 World Cup 2026 Winners: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने बक्षिसाची घोषणा केली आहे. याआधी आयसीसीने संघाला 27.48 कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.
'श्रीमंत मुलगा गरिबांना खेळवतोय', टी-20 वर्ल्डकप जिंकताच शोएब अख्तरचा जळफळाट, 'भारताने क्रिकेटची वाट लावून टाकली आहे'
Shoaib Akhtar on Indian Cricket Team: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली असून, फक्त दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामना वगळता एकाही सामन्यात चूक केली नाही. यामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली आहे.
'रोहित शर्मा, विराट कोहलीला संघातून काढून टाकलं होतं,' भारताने टी-20 जिंकताच शोएब अख्तरचा दावा, म्हणतो 'गंभीरची यंत्रणा जिंकली'
Shoaib Akhtar on Indias T20 World Cup Win: 2026 टी-20 वर्ल्डकपसाठी एक नवा संघ तयार करता यावा यासाठीच भारताने रोहित शर्मा, विराट कोहलीला जाऊ दिलं असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने म्हटलं आहे.
T20 World Cup 2026 Final Ticket: भारत-न्यूझीलंडच्या फायनलचं तिकीट ऑनलाइन कसं काढायचं? किंमत किती? जाणून घ्या A टू Z माहिती
IND vs NZ T20 World Cup 2026 Final Tickets: भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याचं तिकीट, बुकिंग आणि स्टेडिअमसंदर्भात चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
IND vs ENG Semi Final: सेमीफायनलच्या आदल्यादिवशीच भारतीय संघाची सिद्धिविनायकच्या चरणी, घेतला बाप्पाचा आशीर्वाद
Team India In Mumbai: गुरूवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांनी सेमीफायनलच्या आदल्यादिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत.
T20 World Cup: 'आम्ही वानखेडे मैदान शांत करणार', सेमी-फायनलआधी इंग्लंडच्या खेळाडूकडून भारताला चॅलेंज, 'आम्ही सर्वोत्तम'
India vs England Semi Final: टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड भिडणार आहे. या सामन्याआधी इंग्लंड संघाच्या खेळाडूने भारताला आम्ही वानखेडे मैदान शांत करु असा इशारा दिला आहे. इंग्लंड संघ दबावाला घाबरत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.