konkan

कोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई

आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Jul 2, 2020, 07:42 AM IST

पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार

कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

Jun 26, 2020, 08:27 AM IST

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.   

Jun 17, 2020, 06:47 AM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज कोकण दौऱ्यावर.

Jun 13, 2020, 06:14 AM IST

शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - कृषीमंत्री दादा भुसे

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणमधील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

Jun 11, 2020, 07:41 AM IST

कोकणात 'ताज'चे पंचतारांकित हॉटेल, पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी राज्याचा निर्णय

कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार.

Jun 11, 2020, 06:43 AM IST

निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी रायगड आणि रत्नागिरीत भेट देत प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला

Jun 10, 2020, 05:45 PM IST

'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार

अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु...

Jun 10, 2020, 05:14 PM IST

कोल्हापूरातील पूरावेळी भाजपवाले कुठे होते? आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटील यांनी आपण कोणाबद्दल बोलतोय, याचे भान ठेवावे. 

Jun 9, 2020, 07:39 PM IST

लवकर दौरे करुन नारळाची झाडं उभी केलीत, पवारांचा भाजप नेत्यांना सणसणीत टोला

आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आली.

Jun 9, 2020, 06:26 PM IST

कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे- शरद पवार

चक्रीवादळात कोकणातील नारळ आणि सुपारीची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. नारळाची बाग उद्ध्वस्त झाली तर पीक येण्यासाठी १० वर्ष लागतात. 

Jun 9, 2020, 05:50 PM IST

निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.

Jun 9, 2020, 09:02 AM IST

मान्सून महाराष्ट्रात कधी येणार?

हवामान खात्याचा हा अंदाज

Jun 8, 2020, 03:48 PM IST