mahan

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

Jun 27, 2012, 10:44 AM IST

बिबट्याची निर्घृण हत्या...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महान गावच्या जंगलात एका बिबट्याचं मृत शरीर सापडलंय. अत्यंत क्रूर रितीनं या बिबट्याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे – तुकडे करण्यात आलेत.

Jun 23, 2012, 11:12 AM IST