अजित पवार यांचा मोठा निर्णय! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra | शरद पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री सक्रीय, 6 जूनला दुष्काळ आढावा बैठक
CM Eknath Shinde To Chair High Level Meeting on Drought
VIDEO | उजनी धरण कोरडेठाक, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Ujjani Dam Drone Water Storage In drought situation
जायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाने आता तळ गाठलाय.. धरणात अवघा 5 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पोटात सामावलेली कित्येक गावं, भग्नावशेष आणि जुनी मंदिरं आता दिसू लागलीत..
पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त, कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर पोलिसांचा खडा पहारा पहायला मिळत आहे. राजापूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याची चोरी केली जात आहे.
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर, 73 टक्के भागात दुष्काळ : शरद पवार
maharashtra drought conditions Sharad pawar
'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'
Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्रावर मोठं संकट; राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकार आवश्यक मदतीसाठी केंद्राला विनंती करणार.
'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट?; सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या 'या' तालुक्यात पावसाची पाठ
Maharashtra Draught Situation: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले असून खरीप पिकांनी माना टाकत शेवटच्या घटका मोजत आहेत.
पावसाने दडी मारल्याने 122 वर्षातील कोरडा ऑगस्ट; पाणीटंचाईची भीती
August Month Stands Drought Hit Severe Than 122 Year Old
'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया
पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत.
राज्यात १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती
राज्यातल्या सुमारे १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती आहे.
पंकजा मुंडे तर 'दारुवाली बाई' - नवाब मलिक
लातूर दौऱ्यादरम्यान काढलेल्या सेल्फीनंतर महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय.
दुष्काळग्रस्तांसाठी IPLचा सामना घ्यावा – वेंगसरकरांचा पुढाकार
इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.