mla prakash solanki

माझं नाव गेलं कुठं? प्रश्नातूनच आमदाराचं नाव गायब होतं तेव्हा...

विधानसभेत वातावरण कधी गंभीर तर कधी हलकं फुलकं असतं. काही आमदार आपले प्रश्न अत्यंत गंभीरपणे मांडत असतात. वातावरण गरम झालेलं असत अशावेळी एकदा दुसऱ्याला लहर येते आणि तो असं काही बोलून जातो की वातावरण चुटकीसरशी हलकं होतं.

Mar 7, 2022, 06:24 PM IST