mns

Maharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?

OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...

Oct 16, 2023, 09:14 PM IST

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST

राज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 02:03 PM IST

मोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना

Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. 

Oct 12, 2023, 06:09 PM IST

मुंबईत मराठी माणसाला 50 टक्के घरं हवीच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरक्षणाची मागणी

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस हे घर विकत घेऊ शकत नाही.यावर उपाय म्हणून पार्ले पंचम ह्या सामाजिक संस्थेचे श्रीधर खानोलकर यांनी 50 टक्के घरे मराठी माणसांसाठी आरक्षित करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

Oct 12, 2023, 04:49 PM IST

घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादः ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड काढले, गुजराती भाषिक रस्त्यावर

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटणार आहे.  मनसे आणि ठाकरे गटाने बोर्ड काढल्यानंतर आक्रमक झालेले गुजराती बांधव रस्त्यावर उतरले आहेत.   

Oct 11, 2023, 07:38 PM IST

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Oct 9, 2023, 02:09 PM IST

'...तर टोलनाके जाळून टाकू'; राज ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

Raj Thackeray : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलनाक्यांवर झालेली टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे. 

Oct 9, 2023, 11:41 AM IST