rain

रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.

Sep 13, 2017, 07:36 PM IST

आणि खोपोली शहर ढगात हरवून गेलं

निसर्गाची किमया काय असते, याचं उत्तम उदाहरण खंडाळाच्या घाटात बघयाला मिळालं.

Sep 13, 2017, 03:47 PM IST

भिवंडीत वादळी पावसात दोघांचा मृत्यु

भिवंडी शहरात मागील पाच सहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह जवळपास एक तास हजेरी लावली.

Sep 12, 2017, 12:35 PM IST

पावसाच्या हजेरीने नागपूरकर सुखावले

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागपूरकर चांगलेच हैराण झाले होते. अचानक पावसाला सुरवात झाली आणि बघता-बघता मुसळधार सरींनी शहराला चिंब भिजवले. 

Sep 9, 2017, 07:10 PM IST

सप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार

राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये.

Sep 6, 2017, 05:05 PM IST