rain

पोळ्याला राज्यात पावसाची दमदार हजेरी

पोळ्याला राज्यात पावसाची दमदार हजेरी

Sep 12, 2015, 07:24 PM IST

पाऊस पडतोय... पण, पाणीसाठ्यात वाढ नाही

पाऊस पडतोय... पण, पाणीसाठ्यात वाढ नाही

Sep 11, 2015, 09:18 PM IST

पाऊस पडला... मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठक्क!

गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.

Sep 11, 2015, 07:19 PM IST

राज्यात पावसाचा दिलासा, बळीराजा सुखावला

पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे काही अंशी का होईना बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. 

Sep 11, 2015, 09:41 AM IST

राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका

बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही. 

Sep 7, 2015, 12:23 PM IST

पुढचे चार दिवस महाराष्ट्रात पाऊस नाही

पुढचे चार दिवस महाराष्ट्रात पाऊस नाही

Sep 1, 2015, 10:19 AM IST

रिमझिम पावसाचा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काहीठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Aug 30, 2015, 11:08 PM IST