rain

ऑगस्ट संपायला आला, तरी १०० टक्के पेरण्या नाहीत

राज्यात दुष्काळामुळे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, ऑगस्ट महिना संपायला आला असली तरी राज्यात १०० टक्के पेरण्यापूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

Aug 26, 2015, 12:22 PM IST

मान्सूनचा अजून दीड महिना बाकी, शेतकऱ्यांना दिलासा

पावसाळ्याच्या दिवसांतच उन्हाळ्याच्या झळा महाराष्ट्राला सोसाव्या लागतायत. पावसाचा ऋतूचा अर्ध्याहून जास्त काळ पावसाविनाच गेलाय... त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याला भुंगा लागलाय... म्हणूनच, पुढे काय? हा प्रश्न पडलेल्या महाराष्ट्रवासियांसाठी ही एक दिलासादायक बातमी...

Aug 25, 2015, 09:27 AM IST

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

Aug 23, 2015, 07:42 PM IST

नागपुरात तुफानी पावसाचे ११ बळी

नागपुरात तुफानी पावसाचे ११ बळी

Aug 14, 2015, 06:16 PM IST