rain

मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक १० तास उशिराने, पुणे लोकल ठप्प

पुण्यातील मावळ तालुक्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची अप लाइन ठप्प असून या मार्गाने जाणाऱ्या ट्रेन १० तासाने उशिरा धावत आहे. 

Sep 19, 2015, 09:06 AM IST

महाराष्ट्रात धो धो बरसला पाऊस

महाराष्ट्रात धो धो बरसला पाऊस

Sep 18, 2015, 09:02 PM IST

नागपूरचा अंबाझरी तलाव ओसंडून वाहू लागला

नागपूरचा अंबाझरी तलाव ओसंडून वाहू लागला

Sep 18, 2015, 09:01 PM IST

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

Sep 18, 2015, 07:16 PM IST

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

बरीच वाट पाहायला लावल्यानंतर महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा खूप आनंद झालाय... पण, तुमचा प्रवासाचा प्लान असेल तर मात्र या पावसाचा तुम्हाला फटका बसू शकतो.

Sep 18, 2015, 06:46 PM IST

सहा वर्षांपासून कोरडा पडलेला सितान्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागला

सहा वर्षांपासून कोरडा पडलेला सितान्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागला

Sep 18, 2015, 06:39 PM IST

राज्यात पुरात चार जण वाहून गेलेत, चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले

राज्यात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. नाशिकमध्ये गादापात्रते पाणीवाढले. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याची गरज नाही. तर जळगावात पुरात चार जण वाहून गेलेत. चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडावे लागेलत.

Sep 18, 2015, 04:00 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST

नाशिकमध्ये जोरदार पाऊस आणि कुंभनगरीत तिसरे शाहीस्नान

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर याठिकाणी तिसरे शाहीस्नानाला सुरुवात झाली असताना पावसाने जोरदार हजेरील लावली. गोदावरीतून दोन जण वाहून जाण्याची घटना घटत असताना जीवरक्षकांनी त्यांना वाचविले.

Sep 18, 2015, 09:18 AM IST

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST