water shortage

मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं

पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलावही तुळशी तलावानंतर भरून वाहतोय.

Jul 30, 2014, 07:35 PM IST

राज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट

 राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली. 

Jul 1, 2014, 12:35 PM IST

पुण्याच्या पाणीकपातीची 10 कारणं

गायब झालेल्या पावसाच्या नावानं जो, तो खडे फोडतोय. पण गेल्या वर्षी हा पाऊस दणकून बरसला होता. त्यावेळी धरणं तुडुंब भरली होती. पण ते पाणी नीट साठवलंच गेलं नाही.... त्याचीच शिक्षा आता पुणेकरांना पाणीकपातीच्या रुपानं भोगावी लागतेय.

Jun 30, 2014, 11:53 PM IST

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

Sep 30, 2013, 06:28 PM IST

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

May 2, 2013, 05:05 PM IST

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Mar 28, 2013, 10:08 PM IST

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

Mar 10, 2013, 04:57 PM IST

मनमाडमध्ये ‘पाणी’बाणी! कडकडीत बंद

मनमाडमध्ये आज पाण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मनमाडकरांनी पाण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारलंय. नागरिकांच्या या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठींबा दिलाय.

Feb 14, 2013, 12:28 PM IST

सेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण

नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.

Feb 11, 2013, 09:26 PM IST