गरज पडली तर

अणू हल्ल्याच्या पाकच्या धमकीवर संरक्षण मंत्री पर्रिकरांचे सडेतोड उत्तर

उरी हल्ल्यानंतर सरकाररकडून एक मोठं वक्तव्य आलं आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे की, जर गरज पडली तर सरकार लष्करी कारवाई करु शकते. पंतप्रधानांचं उरी हल्ल्यावरील वक्तव्य हे नुसतंच वक्तव्य नाही आहे.

Sep 21, 2016, 08:42 PM IST