शेतीतून कमावले कोट्यवधी

हरीश धनदेवने वाळवंटातही केली शेती, कमावले कोट्यवधी

भारत हा कृषीप्रधान देश असूनही कृषीसंकटांची इथे कमतरता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरलेल्याच. पण या संकटांवर मात करून शेती हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारता येऊ शकतो हे दाखवून दिलंय जैसलमरच्या एका तरूणाने.

Jul 12, 2016, 06:44 PM IST