shailesh musale

Senior Sub Editor @zee24taas

Mukesh Ambani यांच्या सुरक्षेत वाढ, गृहमंत्रालयाकडून Z+ सुरक्षा

Mukesh Ambani यांच्या सुरक्षेत वाढ, गृहमंत्रालयाकडून Z+ सुरक्षा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

बनावट बांधकाम परवानगीचे कागदपत्र बनवत KDMC व रेराची फसवणूक, 27 बिल्डरांवर गुन्हे दाखल

बनावट बांधकाम परवानगीचे कागदपत्र बनवत KDMC व रेराची फसवणूक, 27 बिल्डरांवर गुन्हे दाखल

आतिष भोईर, कल्याण : बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून (KDMC) मानपाडा (Manpada) पोलीस ठाण्यात एकाच वेळी 27 विकासकांकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे

नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

मुंबई : यंदाच्या नवरात्रोत्सवात (Navratri) 1 ऑक्टोबरला देखील रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे.

डेअरी मिल्क चॉकलेटचा पकोडा कधी खाल्लाय का? महिलेची डिश बघून तुम्हीही हैराण व्हाल

डेअरी मिल्क चॉकलेटचा पकोडा कधी खाल्लाय का? महिलेची डिश बघून तुम्हीही हैराण व्हाल

मुंबई : आजकाल इंटरनेटवर तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही.

मंत्रालय का बनत चाललंय सुसाई़ड पॉईंट? प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्याची गरज

मंत्रालय का बनत चाललंय सुसाई़ड पॉईंट? प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्याची गरज

मुंबई : मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत अनेकांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जीवन संघर्षात दडलाय यशाचा धडा

एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जीवन संघर्षात दडलाय यशाचा धडा

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या जीवानात निराशाचे क्षण येत असतात. काही खचून जातात तर काही आशा कायम ठेवून यशाच्या मार्गावर पुढे जातात.

अलविदा रावत साहेब ! भारताचे शौर्य पुरुष, ज्यांनी 43 वर्ष केली देशाची सेवा

अलविदा रावत साहेब ! भारताचे शौर्य पुरुष, ज्यांनी 43 वर्ष केली देशाची सेवा

शैलेश मुसळे, मुंबई : जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे तामिळनाडूत एका अपघातात अकाली निधन झाले.

Health : या वेळेनंतर कधीच खावू नये फळे, आयुर्वेदात सांगितलंय मुख्य कारण

Health : या वेळेनंतर कधीच खावू नये फळे, आयुर्वेदात सांगितलंय मुख्य कारण

मुंबई : आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोषण अत्यंत महत्वाचे आहे. फळे जीवनसत्त्वे आणि खनिजांसाठी सर्वोत्तम स्रोत मानली जातात. पण कोणती फळे संध्याकाळी 4 नंतर टाळले पाहिजेत.

राड्यानंतर शिवसेना-भाजपकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

राड्यानंतर शिवसेना-भाजपकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आतिश भोईर, कल्याण : कल्याणामध्ये काल शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या राजकीय धुरळ्याची धग अद्याप ताजी आहे.

अफगाणिस्तावर ताबा मिळाल्यानंतर तालिबानने भारताला दिला होता हा प्रस्ताव

अफगाणिस्तावर ताबा मिळाल्यानंतर तालिबानने भारताला दिला होता हा प्रस्ताव

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर भारत काबूलमधील आपले अधिकारी आणि नागरिक यांना भारतात परत आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पावले उचलत आहे.