विकासासाठी मतदारांनी स्थिर सरकार निवडलंय - मोदी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं... यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण आपल्यासाठी प्रेरणा असल्याचं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 11, 2014, 07:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं... यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण आपल्यासाठी प्रेरणा असल्याचं म्हटलंय.
मोदी म्हणतात...
* मतदानापूर्वी उमेदवार होतो, आता आशाचे रखवालदार आहोत - पंतप्रधान मोदी
* मला एकटे जायचे नाही, विरोधकांना घेऊन जायचे आहे - पंतप्रधान मोदी
* प्रत्येक राज्यानं म्हणावं, गुजरात पाठी राहिलंय... आम्ही गुजरातपेक्षा जास्त विकास केलाय... हेच आमचं स्वप्न
* देशात विकासाच्या मॉडेलची स्पर्धा सुरु झाली हेच, गुजरात मॉडेलचं यश
* जे चांगलं आहे त्याला स्वीकारणं हेच गुजरातचं मॉडेल...
* संख्येच्या बळावर आपल्याला चालायचं नाही तर सामूहिकतेच्या बळावर आपल्याला वाटचाल करायचीय
* आता ना पांडव आहेत ना कौरव... पण, जनमानसात पांडवांनाच मान आहे... पांडवांचा पराजय होवो, असं कुणालाही वाटत नाही
* पाच वर्षांनी महात्मा गांधींची 150 वी जयंती... स्वच्छ भारत गांधीजींना सादर करू
* देश स्वातंत्र्य झाल्यानंतर माझा जन्म झालाय... देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मरण्याचं भाग्य मला लाभलं नाही पण देशासाठी जगण्याचं भाग्य मला लाभलाय.
* मी वेळेवर नोकरीला जातो, मी देशासाठी करतो ही भावना पाहिजे - पंतप्रधान मोदी
* मी जे काही करतो ते देशासाठी करतो ही भावना असली पाहिजे - पंतप्रधान मोदी
* देशात देशप्रेमाची कमी नाही... क्रिकेटच्या मैदानावर उभे राहतात तर देशाच्या भल्यासाठी नक्कीच उभे राहू शकतात - नरेंद्र मोदी
* देशात पुन्हा एकदा सुराज्य आंदोलन उभारण्याची गरज - मोदी
* विकासालाच जनआंदोलन बनवायला हवं - मोदी
* महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे
* महात्मा गांधींनी स्वातंत्र्याला जनआंदोलन केले होते - पंतप्रधान मोदी
* दलित आदिवासींना न्याय मिळाला का? - मोदी
* मुस्लिम समाजाची दुर्देशा का? - नरेंद्र मोदी
* विकासाच्या नव्या परिभाषेकडे जाण्याची गरज - पंतप्रधान मोदी
* समाजातील सर्व अंग सशक्त असले पाहिजे - पंतप्रधान मोदी
* आपली ओळख 'स्कॅम इंडिया' नाही तर 'स्किल इंडिया' हवी - पंतप्रधान मोदी
* कौशल्य विकासाला ग्लॅमर देणे गरजेचे - पंतप्रधान मोदी
* हातात डीग्री असून चालणार नाही कौशल्य असावे - पंतप्रधान मोदी
* प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य महत्त्वाचं
* स्कॅम इंडिया नाही स्कील इंडिया हवा
* भारत हा तरुणांचा देश... शेजारी चीन म्हातारा होत चाललाय... आणि भारत तरुण
* 'श्रम मेव जयते' हा नवा मंत्र असला पाहिजे - पंतप्रधान मोदी
* स्किल डेव्हलपमेंट करणे - पंतप्रधान मोदी
* बलात्काराच्या घटनेवर वक्तव्य करणे टाळले पाहिजे - पंतप्रधान मोदी
* महिलेचा सन्मान, सुरक्षा ही सव्वाशे कोटी जनतेची प्राथमिकता हवी - पंतप्रधान मोदी
* बलात्काराच्या घटनेचा मनोवैज्ञानिक तर्क लावू नये - पंतप्रधान मोदी
* पुण्याची हत्या असो उत्तर प्रदेशाची घटना दुःखदायक - पंतप्रधान मोदी
* सॅटेलाइटच्या माध्यमातून शिक्षण दिले पाहिजे - पंतप्रधान मोदी
* जैव शेतीला जगात मागणी - पंतप्रधान मोदी
* भारतातील कोणताही गरीब अन्नावाचून झोपू नये...
* गरिबाच्या घरी सायंकाळी चूल पेटली पाहिजे - पंतप्रधान मोदी
* छोट्या प्रायोगिक योजनांनी होणार देशाचा विकास - पंतप्रधान मोदी
* गुजरात सॉइल हेल्थ कार्ड - पंतप्रधान मोदी
* पारंपरिक शेतीला आधुनिक करण्याची गरज - पंतप्रधान मोदी
* नॉर्थ इस्टला ऑर्गेनिक स्टेट म्हणून बदलणार - पंतप्रधान मोदी
* सिक्किम ऑर्गेनिक स्टेट, देशाचा गौरव - पंतप्रधान मोदी
* गावात उद्योगाचं जाळं आपण तयार करू शकत नाही का? - पंतप्रधान मोदी
* आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणासाठी - पंतप्रधान मोदी
* गावांना आधुनिक सुविधा, तर देशाच्या प्रगती - पंतप्रधान मोदी
* सुविधा शहरांची, पण आत्मा गावाचा असा विकास - पंतप्रधान मोदी
* गावांना बदलण्यासाठी आपण काम केलं आहे - पंतप्रधान मोदी
* कृषीप्रधान देश आहे, हे वाक्य चांगले आहे पण...
* सरकारच्या योजना गरिबांना गरीबीतून बाहेर येण्याची ताकद देणाऱ्या असाव्या
* सरकारवर पहिला अधिकार गरिबांचा - पंतप्रधान मोदी
* गरिबांचा पाठिराखा म्हणजे सरकार - पंतप्रधान मोदी
* आपण जनतेच्या आशेचे दूत आहोत - पंतप्रधान मोदी
* स्थिर सरकार निवडल्याबद्दल जनतेचे आभार - मोदी
* आता जगाला भारताच्या लोकशाहीची ता