महानायकाचा एवढा जोश तुम्ही कधीही पाहिला नसेल

भारत-पाकिस्तान सामन्यातील हा क्षण सर्वात महत्वाचा होता,

Updated: Mar 21, 2016, 07:01 PM IST

मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यातील हा क्षण सर्वात महत्वाचा होता, या अतिशय छोट्या व्हिडीओत विराट कोहलीची रोमहर्षक फटकेबाजी, विक्रमादित्य सचिनकडून विराटची वाहवा....

तर महानायक अमिताभ बच्चन यांना आलेला जोश, अमिताभ बच्चन यांना या व्हिडीओत जेवढा जोश आला आहे, तेवढा तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नसले, अगदी अमिताभ यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्येही नाही...तर पाहा हा व्हिडीओ.

कोलकात्यात ईडन-गार्डनवर भारत-पाकिस्तान दरम्यान टी-२० चषकाचा सामना रंगला, त्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे.