आत्महत्या

ज़िंदगी ना मिलेगी दोबारा

आय़ुष्यात एखादी अप्रिय घटना घडली की बस्स आता जगायचंच नाही असा काहीजण टोकाचा निर्णय घेतात...पण तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच नियतीने सगळचं हिरावून घेतलं होतं...पण त्यांनी हार न मानता सगळ्या संकटावर मात करुन नव्या जीवनाचा आरंभ केलाय... कदाचित तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटला नसला पण त्यांना टीव्हीवर नक्कीच बघितलं असेल...

Sep 10, 2012, 11:48 PM IST

धक्कादायक : बायको-मुलांना ठार करून घेतलं जाळून

आपल्या तीन लहान मुलांना आणि बायकोला विष पाजून कुटुंबप्रमुखानं स्वतः जाळून घेतल्याची घटना पुण्यात घडली आहे. या क्रूर अशा दुर्दैवी घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय.

Sep 6, 2012, 08:21 AM IST

माजी मंत्र्यांच्या ‘काम’गिरीमुळे गीतिकाची आत्महत्या

एमडीएलआर कंपनीची एअरहॉस्टेस गीतिका शर्माच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.

Aug 14, 2012, 01:28 PM IST

पुण्यात हुंडाबळी, पती आणि सासू-सासरे अटक

माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून महिलेला पतीनं दरीत ढकलल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुनीता शेवते असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.

Jul 17, 2012, 06:51 PM IST

साक्षीची दुर्देवी कहाणी!

नवऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पत्नीनं धारदार शस्त्रानं मुली ठार केलंच पण यानंतर तिनंही आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं जबानीत म्हटलंय.

Jul 10, 2012, 01:13 PM IST

वरळी सी लिंकवरून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईच्या वरळी सी लिंकवरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तरुणीला एका पोलीस शिपायानं वाचवलं. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घ़डली.

May 19, 2012, 03:53 PM IST

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षामुळे युवकाची आत्महत्या

मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका युवकाने आत्महत्या केली आहे. दोन गटातल्या भांडणावरून त्याने ही आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. युवकाजवळ एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे तसंच पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील यांचीही नावे आहेत.

Apr 20, 2012, 12:40 PM IST

कर्जामुळे ६ महिन्याचा मुलीलाही पाजले विष

डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा आणि त्यातच कुटुंबात उडणारे खटके याला कंटाळून सांगलीच्या माळवाडीतल्या कुंभार कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कुटुंबातल्या नवरा बायकोनं स्वःत विष पिऊन तीन मुलींनाही विष पाजलं आहे.

Apr 10, 2012, 05:07 PM IST

फेसबुकवर चॅट करताना महिलेची आत्महत्या

तैवानमध्ये एका महिलेने आपल्या मित्रमंडळीशी फेसबुकवर चॅट करत असताना विषारी द्राव ओढत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेच्या मित्रमंडळींनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.क्लेअर लिनने आपल्या ३१व्या वाढदिवसाच्या दिवशी १८ मार्चला आत्महत्या केली. क्लेअर लिनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या फेसबुकवरील संभाषणाविषयी कोणतही कल्पना नसल्याचे तैपईचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Mar 28, 2012, 10:25 AM IST

घरकुल घोटाळा प्रकरणातील एकाची आत्महत्या

जळगावातल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळाप्रकरणी पोलीस चौकशीला सामोरं गेलेल्या माजी पंचायत समिती सदस्याने आत्महत्या केली आहे. रामकृष्ण शिवराम सपकाळे असं त्याचं नाव आहे.

Mar 17, 2012, 08:48 AM IST

ठाण्यात दोन जोडप्यांची आत्महत्या

ठाण्यातल्या ओवळा गावामध्ये दोन जोडप्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे दोन युवक आणि दोन युवती छत्तीसगडचे रहिवासी होते.

Mar 15, 2012, 09:34 AM IST

अंधेरीत इमारतीवरून कोसळून महिलेचा मृत्यू

अंधेरीच्या चार बंगला परिसरातील सागर संजोग इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडल्यामुळे रेणू अझवानी या ६३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला.

Feb 13, 2012, 01:02 PM IST

गरीबिपुढे शेतकऱ्यांने टेकले हात

मुलीच्या उच्चशिक्षणासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करुनही बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत नसल्यानं हतबल झालेल्या एका शेतक-यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयताच आत्महत्येचा प्रयत्न केला.

Dec 17, 2011, 11:27 AM IST

जऴगावमध्ये कापूस शेतकऱ्याची आत्महत्या

कापसाला 6000 रूपये हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन पेटलेले असताना जऴगाव जिल्हात आणखी एका कापूस शेतकऱ्याने आत्महत्या केली.

Nov 30, 2011, 05:08 AM IST

उदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार

विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी इथल्या एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

Nov 13, 2011, 06:41 AM IST