दुष्काळ

हर्षी गावातील ही व्यथा.. मुला-मुलींचं लग्न कसं होणार?

दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यासोबत आता अनेक सामाजिक समस्या सुद्धा ग्रामीण भागात निर्माण होतंय. त्यात एक मोठी समस्या आहे लग्नाची.. मुलींच्या लग्नाला पैसै नाहीतच त्यासोबत आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासही लोक धजावत नाहीये. 

Jan 15, 2015, 06:37 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

Jan 14, 2015, 09:15 AM IST

एक बंगला हवा न्यारा! दुष्काळ सोडून बंगल्यांवर उधळपट्टी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेल्या मदतीपैकी साधा रूपयाही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. याउलट मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवर मात्र लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. आघाडी सरकारच्या काळात मंत्र्याच्या उधळपट्टीवर नाकं मुरडणारेच आता काटकसरीचा मंत्र विसरून गेलेत.

Jan 13, 2015, 09:20 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसााठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारनं २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 13, 2015, 06:52 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच भाजप-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडलंय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार कमी पडतंय, असा घरचा आहेर उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

Jan 5, 2015, 06:41 PM IST