नवी दिल्ली

दाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.

May 25, 2015, 08:03 PM IST

'बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे'

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, काटजू यांनी आपल्या ब्लॉगवरील लेखात म्हटलं आहे,  "बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे आहेत".

May 20, 2015, 01:24 PM IST

दिल्लीत झाडाला लटकलेला मिळाला अल्पवयीन मुलाचा मृतदेह

दिल्लीच्या केशवपुरम भागात झाडाला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह लटकलेला आढळला. सकाळी 7 ची घटना आहे. मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. पार्कमध्ये फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून त्याबद्दल माहिती दिली. 

May 5, 2015, 08:28 PM IST

मोदींच्या हस्ते भालचंद्र नेमाडेंचा आज होणार 'ज्ञानपीठ' देऊन सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कोसलाकार भालंचद्र नेमाडे यांना आज 'ज्ञानपीठ' पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. संसदेतल्या बालयोगी सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा होईल. 

Apr 25, 2015, 08:55 AM IST

राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

'आप' रॅलीत आत्महत्याचा प्रयत्न, त्या शेतकऱ्याचे निधन

 केंद्रातील भाजप सरकारच्या वादग्रस्त भूमी अधिग्रहन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) आज काढलेल्या मोर्चा दरम्यान एक शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.

Apr 22, 2015, 03:17 PM IST

अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री

अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री

Apr 21, 2015, 08:46 AM IST

अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री

महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीय. राज्य सरकारनं दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या आधारावर त्यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली. 

Apr 20, 2015, 08:19 PM IST

राहुल गांधी दिल्लीत अखेर परतलेत

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या ५६ दिवसांपासून अज्ञात वासात होते. राहुल गांधी कधी परत येणार, याकडे डोळे लावून बसलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

Apr 16, 2015, 12:28 PM IST

राहुल गांधी पुन्हा दिल्लीत परतणार

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपनं तर त्यावरून राहुल गांधींवर जोरदार भडीमार केला. आता राहुल गांधी दिल्लीत परतण्याचे संकेत मिळाले आहे.

Apr 16, 2015, 10:28 AM IST

यंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार : सुब्रमणियन

मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय. 

Apr 9, 2015, 09:34 PM IST