शेतकरी संघटना

शेतकरी संघटनांचं हमीभावासाठी दिल्लीत आंदोलन सुरू

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांचं आंदोलन आज दिल्लीत सुरू झालं आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. 

Nov 20, 2017, 02:44 PM IST

देशभरातील शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर

देशभरातील शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर

Nov 9, 2017, 04:19 PM IST

ऊस शेतकऱ्यांना ३४०० रुपयांचा दर देण्यास सरकार असमर्थ

ऊस दरावरून शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चा फिसकटलीय.

Nov 2, 2017, 04:37 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे पुण्यात निधन

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दरम्यान, शरद जोशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dec 12, 2015, 02:26 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर महायुतीत दाखल

महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाला आहे. लोकसभेसाठी हातकणंगले आणि माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

Jan 7, 2014, 03:50 PM IST

... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Dec 1, 2013, 08:33 PM IST

ऊस दराचा तिढा सुटणार!

राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.

Aug 3, 2013, 04:50 PM IST

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

Nov 22, 2012, 10:07 AM IST

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय

May 7, 2012, 07:23 PM IST

शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

विविध फळं, भाजी आणि मासाल्यांवरचं नियमन रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी स्वागत केलंय. पण सरकारन हा निर्णय घेताल्यानंतर परत त्यावर हरकती मागावाल्यात. त्याला संघटनांनी जोरदार विरोध केलाय. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा दिलाय.

Apr 25, 2012, 05:31 PM IST