शेतकरी

अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jun 15, 2018, 04:22 PM IST

पीकपाणी । यवतमाळ । पीक कर्ज देण्यास बॅंकांची टाळाटाळ, शेतकरी वंचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 06:08 PM IST

पीकपाणी । औरंगाबाद । शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 06:07 PM IST

प्रत्येक शेतकऱ्याचा या जिल्हाधिकाऱ्यांना 'सलाम'

या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट स्टेट बँकेला दणका दिलाय, आणि तो देखील कोणत्या मोठ्या लबाड माणसासाठी नाहीतर.... शेतकऱ्यांसाठी.

Jun 14, 2018, 02:55 PM IST

राहुल गांधींनी घेतली शेतकरी दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबाची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 07:56 PM IST

आदिवासी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन

 नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता.

Jun 13, 2018, 09:03 AM IST

गोंदिया | मान्सूनचे आगमन, खरीपाच्या मशागतीला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 07:52 AM IST

पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:25 PM IST

शेतकऱ्याची पाच रुपयांसाठी मारहाण करून हत्या

 ढाबा चालक सतीशने आपल्या भावांसोबत मिळून धर्मेंद्रला जबर मारहाण केली. 

Jun 11, 2018, 06:48 PM IST

शेतकरी संप : निफाड संपूर्ण शहर बंद

शेतकरी संप : निफाड संपूर्ण शहर बंद

Jun 8, 2018, 09:37 PM IST

साखर उद्योगाला पॅकेज जाहीर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

देशातंर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर घसरल्यानं राज्यातील साखर कारखानदारी चांगलीच अडचणीत सापडली होती. इतकच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा पैसा सुद्धा मिळत नव्हता. पण आता केंद्रानं साखर उद्योगाला सात हजार कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानं साखर उद्योगासमोर अडचणी काही प्रमाणात कमी होतील असं अभ्यासकाचं मत आहे.

Jun 8, 2018, 08:21 PM IST

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग

पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Jun 7, 2018, 11:04 PM IST