'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?

Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?

चिरागसह तुझे फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने केला खुलासा, म्हणाली 'त्याने एक-दोनदा मला....'

Kangana Ranaut Chirag Paswan Viral Photo: बॉलिवूड अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यानंतर आता संसदेत दोघे सहकारी म्हणून काम करत आहेत. 

 

रिलेशनशिपमध्ये असण्यापेक्षा सिंगल असण्याचे जास्त फायदे

तिशी उलटली आहे तरी लग्न झालं नाही? लोकांना टाळता, कार्यक्रमात जाणं टाळतं असं न करता सिंगल राहण्याचे फायदे समजून घ्या. 

'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका

Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित  'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे. 

 

'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

10 रुपयाच्या भाजीचा ज्यूस शरीरातील युरिक ऍसिड खेचून काढेल

ही भाजी शरीरात साचलेली प्युरीनची पातळी कमी करते. प्युरीनमुळे यूरिक ॲसिडची पातळी वाढते.

'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...

पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.

 

एक सप्टेंबरला जोडे मारो, 2 सप्टेंबरपासून राज्यभर... बैठकीत महाविकास आघाडीची रणनिती ठरली

Mahavikas Aghadi : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट युती सरकार विरोधात महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला मुंबईत 'जोडे मारो' आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यंनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात 2 सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. 

... या कारणामुळे मदर तेरेसा आजीवन राहिल्या अविवाहित?

आजही प्रत्येकजण मदर तेरेसा यांचं नाव तितक्याच आदराने आणि आपुलकीने घेतले जाते. आजही त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात आहेत. मानवतेसाठी अगणित कार्य करणाऱ्या मदर तेरेसा आपल्या ध्येयावर कायम राहिल्या. पण आजही अनेकांना त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय का घेतलायाबाबत कल्पना नाही. 

मनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.