india west indies test series

राहुल, अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत

सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात लोकेश राहुलपाठोपाठ तिस-या दिवशी अजिंक्य रहाणे याने  देखील दमदार शतक झळकवलं. रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

Aug 2, 2016, 09:30 AM IST

मुंबई टेस्ट मॅच टाय

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुध्द वेस्ट इंडिज तिसरी टेस्ट अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली. भारताला शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढण्यात अपयश आल्याने सामना अनिर्णित राहिला. भारताने तीन टेस्टची सिरीज 2-0 अशी जिंकली.

Nov 27, 2011, 10:01 AM IST

दिल्ली राखली, सचिनची महासेंच्युरी हुकली

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजयाला गवसणी घालून दिल्ली राखली असली तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला महासेंच्युरीने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.

Nov 9, 2011, 07:37 AM IST