planning commission

What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission PT4M5S

Shivsena And Dhanushyaban Hearing | निवडणूक आयोगासमोर आज युक्तिवाद काय होणार?

What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission

Jan 20, 2023, 04:10 PM IST

नियोजन आयोगाचे नाव आता नीती आयोग!

 नियोजन आयोगाचं नामकरण करण्यात आलंय. आता नियोजन आयोगाचं नाव 'नीती आयोग' करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून याची माहिती देण्यात आलीय. 

Jan 1, 2015, 11:26 AM IST

पीएमनं बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता, ओमर अनुपस्थित

नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संघटन तयार करताना त्याची रचना कशी असावी, त्या नव्या पद्धतीतून काय निर्माण होऊ शकेल, त्याची भूमिका नेमकी कशी असावी अशा विविध प्रश्नां चा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झालीय आहे. 

Dec 7, 2014, 01:26 PM IST

मोदींचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक - मुख्यमंत्री

नियोजन आयोग रद्द करण्यात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलीय. त्यांनी नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक असल्याची टीका केलीय. 

Aug 19, 2014, 08:12 PM IST

`दिवसाला २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही`

प्रत्येक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च लक्षात घेता देशातल्या गरिबांची संख्या २०११-१२ मध्ये कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

Jul 24, 2013, 04:59 PM IST

योजना आयोग : ४२६ दिवसांत ८४ लाखांचा नाश्ता

गावात राहणाऱ्या एका व्यक्तीला दिवसाला २२ रुपये जगण्यासाठी पुरेसे असतात असं आपल्या अहवालात नमूद करणाऱ्या योजना आयोगानं फक्त नाश्त्यासाठी किती रुपये खर्च केले असतील? हा आकडा पाहिला तर तुम्हीही तोंडात बोट घालाल हे नक्की!

Aug 19, 2012, 01:45 PM IST

गरिबीची क्रूर थट्टा, २८ रु. जगायला पुरतात!

नियोजन आयोगाच्या श्रीमंतीच्या व्याख्येवरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. रोज 28 रुपये खर्च करण्याची क्षमता असलेली व्यक्ती गरीब नसल्याचं नियोजन आयोगाच्या नव्या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

Mar 20, 2012, 04:08 PM IST

दारिद्रयाचा टक्का घटला, चिंता कायम

गेल्या पाच वर्षात दारिद्र्याच्या टक्केवारीत ७.३ टक्क्यांची घट झाली असून ते देशातील एकूण लोकसंख्येच्या २९.८ टक्के पर्यंत खाली आल्याचं नियोजन आयोगाने म्हटलं आहे. नियोजन आयोगाने जारी केलेल्या अंदाजानुसार २००४-०५ ते २००९-१० या कालावधीत ग्रामीण भागातील दारिद्र्याच्या प्रमाणात शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने घट झाली.

Mar 19, 2012, 05:47 PM IST