ratnagiri

मुंबई | दादर, वरळी भागात मुसळधार पावसाला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 07:56 AM IST

ओखी चक्रीवादळाचा दोन दिवस धोका कायम

ओखी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूनंतर गोवा, महाराष्ट्र आणि  गुजरातच्या किनापट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर असेल. 

Dec 4, 2017, 08:40 AM IST

रत्नागिरी | रत्नागिरी किनाऱ्यावरही समुद्राचा रुद्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:16 AM IST

ओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर

ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण भारताला तडाखा बसलाय. या वादळामुळे अनेक बोटी समुद्रात भरकटल्या आहेत. 

Dec 3, 2017, 04:19 PM IST

ओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 03:19 PM IST

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, 'ओखी'च्या पार्श्वभूमीवर इशारा

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 

Dec 2, 2017, 05:30 PM IST

ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 03:49 PM IST

ट्रक टर्मिनल वादात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनची उडी

नगर परिषदेच्या वादात सापडलेल्या प्रस्तावित ट्रक टर्मिनलच्या विषयात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनने उडी घेतली आहे. 

Dec 2, 2017, 08:51 AM IST

रत्नागिरी : पाटीलबुवांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 06:41 PM IST

रत्नागिरीतील भोंदूबाबाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील तथा पाटीलबुवा आणि त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळला आहे. 

Dec 1, 2017, 03:08 PM IST

रत्नागिरीत मानवी वस्तीत आलेल्या ८ बिबट्यांना जीवदान

जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ८ बिबट्यांना वाचविण्या यश आलेय.

Nov 29, 2017, 10:22 PM IST

रत्नागिरी | जिल्हयात बिबट्यांचा वावर वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 09:00 PM IST