TRAI New Rules: टीव्हीवरच्या जाहिरातींवर ट्रायने आणले निर्बंध; आता 1 तासाला फक्त...
TRAI Regulations: ट्रायची ही नियमावली 2012 आणि 2013 मधील जाहिरात नियंत्रण आणि सेवा गुणवत्ता नियमांवर आधारित आहे.
TRAI New Rule: भारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, कॉलिंग नियमात झालाय मोठा बदल
TRAI New Rule: नव्या नियमांनुसार 1600 मालिकेतील नंबरचा वापर फक्त ग्राहक सेवा किंवा व्यवहाराशी संबंधित कॉल्ससाठी करता येईल.
डिजिटल स्ट्राइक करत मोदी सरकारचा दणका! 21 लाख मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई, तुम्ही सुरक्षित आहात?
PM Modi Digital Strike : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी कारवाई करत अनेक मोबाईलधारकांना दणका दिला आहे. या कारवाईत नेमकं काय घडलंय, पाहा...
'पुढच्या 6 महिन्यात...' TRAI ने दूरसंचार कंपन्यांना दिले महत्वाचे निर्देश
TRAI On landline number: दूरसंचार नियामकाने या बदलासाठी दूरसंचार कंपन्यांना 6 महिन्यांचा कालावधी दिला आहे.
देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
120 कोटी मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, 'या' नंबरवरुन आलेले कॉल्स चुकूनही नका उचलू!
TRAI New Rules: देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याच्या तक्रारी दररोज सायबर पोलिसांत प्राप्त होत असतात.
1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.
Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल
टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते.
तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका
TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे.
भारतातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 सप्टेंबरपासून TRAI चा नवा नियम लागू!
नको असलेले फोन कॉल्स रोखण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमध्ये बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.फेक आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी AI फिचरदेखील आणलं पण यानेही जास्त मदत मिळाली नाही.
धाकट्या सुनेचा पायगुण! राधिका घरी येताच मुकेश अंबानींना लागला जॅकपॉट
Radhika Merchant Ambani Is Lucky For Mukesh Ambani: मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांनी राधिका मार्चंडशी लग्न केल्यानंतर या धाकट्या सुनेचा पायगुण अंबानींसाठी फायद्याचा ठरला आहे.
मोबाईल क्रमांक वापरण्याचेही मोजावे लागणार पैसे! नाही वापरलात तर वेगळा भुर्दंड
मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.
Viral Polkhol | तुमच्या मोबाईलमधलं सीम 24 तास बंद ठेवलं जाणार का?
Will the SIM in your mobile be blocked for 24 hours?
TV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या
TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.
TRAIचा नवा नियम, फसवणुकीला चाप
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIच्या नव्या नियमानुसार KYC मेकॅनिझम लागू करण्यात येईल.
खुशखबर ! ग्राहकांच्या तक्रारी नंतर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय
मोबाईल रिचार्जबाबत कंपन्यांना आता ग्राहकांना 30 दिवसांची वैधता द्यावी लागणार आहे.
WhatsApp कॉलसाठी मोजावे लागणार पैसे! असं पाऊल सरकार का उचलणार? जाणून घ्या
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून मोफत कॉल करण्याची सोय उपलब्ध आहे.
तुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची
किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते.
कुठल्याही ऍपशिवाय दिसणार कॉलरचं नाव; TRAI विकसित करणार तंत्रज्ञान
लवकरच कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसू शकते. ज्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कनेक्शन घेतले आहे. ते नाव देखील असेल. या दिशेने काम करण्यास सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.