union budget

जेटलींच्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?

अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत

Feb 29, 2016, 01:00 PM IST

पाहा किती भरावा लागणार तुम्हांला टॅक्स

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही.  अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे. 

Feb 29, 2016, 12:37 PM IST

'पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट'

अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

Feb 29, 2016, 12:24 PM IST

अर्थसंकल्प २०१६-१७ ठळक वैशिष्ट्ये

अर्थसंकल्प २०१६ -  अर्थसंकल्प अपडेट जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

Feb 29, 2016, 10:55 AM IST

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...

वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

Feb 27, 2016, 03:47 PM IST

केंद्राचे २३ ला अर्थसंकल्प अधिवेशन सुरु, २५ला रेल्वे तर २९ ला बजेट

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. 

Feb 4, 2016, 12:45 PM IST

अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात उसळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेमध्ये सादर करणार आहेत. त्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात आज सकाळी सकारात्मक झाली आहे. 

Feb 28, 2015, 10:35 AM IST

मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

Sep 2, 2014, 04:01 PM IST

घराणेशाही बाद करून आता महापुरुषांच्या नावे योजना

सत्ता बदलानंतर योजनांचे नावंही बदलली जातात. काँग्रेस सरकारमध्ये जिथं नेहरू, गांधी यांच्या नावे जास्त योजना सुरू केल्या गेल्या. तर आता भाजपनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांना दक्षिणेतील महापुरुषांची नावं दिली आहेत. 

Jul 10, 2014, 05:32 PM IST