Shreyas deshpande

-

हार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला

हार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं.

सहा महिन्यानंतर परतल्यानंतर टीमला जिंकवलं, पॅव्हेलियनमध्ये रडत गेला स्टोक्स

सहा महिन्यानंतर परतल्यानंतर टीमला जिंकवलं, पॅव्हेलियनमध्ये रडत गेला स्टोक्स

मुंबई : ब्रिस्टलमध्ये झालेल्या वादानंतर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं सहा महिन्यांनंतर पुनरागमन केलं. न्यूझिलंडविरुद्धच्या मॅचमध्ये स्टोक्सनं 63 रन्सची नाबाद खेळी केली.

२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

हरारे : एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.

भारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका

भारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.

नीरव मोदीच्या घोटाळ्याची किंमत वाढली

नीरव मोदीच्या घोटाळ्याची किंमत वाढली

मुंबई : पंजाब नॅशनल बँक आणि नीरव मोदीच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे. याप्रकरणी आता नवा खुलासा करण्यात आला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये असतील हे कॅप्टन

यंदाच्या आयपीएलमध्ये असतील हे कॅप्टन

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावाआधी सगळ्या टीमनी काही खेळाडू रिटेन केले तर काहींना सोडून दिलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी ही टीम निवडण्यात आली आहे.

'दक्षिण आफ्रिकेत कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक'

'दक्षिण आफ्रिकेत कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक'

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉनं केलं आहे.

मुकेश अंबानी भडकले, म्हणाले माफी मागा

मुकेश अंबानी भडकले, म्हणाले माफी मागा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी सध्या नाराज आहेत. रिलायन्स जिओ आणि सेल्युलर ऑपरेटर ऑफ इंडिया(COAI)मध्ये सध्या वाद सुरु आहेत.

मोदी सरकारचा बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

मोदी सरकारचा बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारनं कारवाईला सुरुवात केली आहे.