शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या : उद्धव ठाकरे

 महालक्ष्मी रेसकोर्सवर शिवसेनेची शनिवारी पहिली सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकार आल्यास राज्यातील सर्व शेतकऱयांचं कर्ज माफ करण्याची शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं सांगितलं.

Updated: Sep 28, 2014, 11:54 AM IST
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या : उद्धव ठाकरे title=

मुंबई :  महालक्ष्मी रेसकोर्सवर शिवसेनेची शनिवारी पहिली सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकार आल्यास राज्यातील सर्व शेतकऱयांचं कर्ज माफ करण्याची शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं सांगितलं.

युती तुटली असली, तरी केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घेतली आहे. 

शेतकऱ्यांनी आशेने लोकसभेला नरेंद्र मोदींना मतदान केलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे महत्वाचे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.